कलशाभिषेक: अशुभ गोष्टींसाठी केलेली शांती
कलशाभिषेक – शंभूराजांच्या डोळ्यातून घळघळ अश्रूधारा वाहू लागल्या. त्यांनी त्वरेनं विचारले, “कलशाभिषेकाच्या विधीचा हा भयंकर अर्थ तुम्हाला कोणी सांगितला?”
An Invincible Warrior
कलशाभिषेक – शंभूराजांच्या डोळ्यातून घळघळ अश्रूधारा वाहू लागल्या. त्यांनी त्वरेनं विचारले, “कलशाभिषेकाच्या विधीचा हा भयंकर अर्थ तुम्हाला कोणी सांगितला?”
दिलेरखान कडून आलेल्या खलित्याच्या वाचनाबरोबर महालात एक अस्वस्थ सन्नाटा पसरला. खलित्याच्या जबाबासाठी दिलेरचे दूत महालाबाहेर खोळंबून होते. दिवशीची दुपार झाली.
शृंगारपूर चा सुपाने पडणारा पाऊस असा धुवांधार होता, कि चार हातांवरचा मनुष्य उघड्या डोळ्यांना दिसायचा नाही. अशाप्रकारे शंभूराजांनी शृंगारपुरात नवं अश्वदळ उभे केले
कवी कलश हे शंभू राजांचे दोस्त, गुरु, दिवाण आणि दिवाने सारे काही होते. संभाजीराजांच्या दिलामध्ये आणि दरबारामध्ये त्यांना एक आगळे स्थान होते.
महातेजस्वी, पराक्रमी, नीतिमान राजे.
१४ मे इ. स. १६५७, स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचा किल्ले पुरंदर वर जन्म. यांनी आपल्या कर्तृत्वाने व
छत्रपती संभाजी महाराज – “इतिहास हा भविष्याचा आरसा असतो, या आरशाकडे तुम्ही ज्या नजरेने पाहता त्यानुसारच तुमची प्रतिमा मिळत असते, इतिहासाकडे पाहण्याची नजरच
रामशेज किल्ला हा नाशिक शहराच्या उत्तरला १४ कि.मी. अंतरावर आहे. नाशिकजवळच्या दिंडोरी पासून हा १० मैलाच्या अंतरावर आहे. रामशेज किल्ला किल्ला तेवढाच त्याचा इतिहास
कर्नाटक मोहीम: राज्याभिषेकानंतर प्रथमच शिवाजी राजे बाहेर पडणार होते .आपल्या कर्नाटकाच्या मोहिमे ची त्यांनी जोरदार तयारी चालवली होती.
जगातील पहिले बालसाहित्यिक – छत्रपती संभाजी महाराज यांना जगातील पहिले बालसाहित्य मानले जातात. वयाच्या १ o व्या वर्षापर्यंत संभाजी बुद्धभूषणम (संस्कृत),
आग्र्याहून सुटका हा शिवाजी महाराज यांच्या कारकीर्दीतला एक अत्यंत महत्त्वाचा आणि थरारक प्रसंग आहेच ,अशी घटना की जिने हिंदुस्थानच्या इतिहासालाच वळण लावले.