Sambhaji Maharaj
Chhatrapati Sambhaji Maharaj

कलशाभिषेक: अशुभ गोष्टींसाठी केलेली शांती

कलशाभिषेक – शंभूराजांच्या डोळ्यातून घळघळ अश्रूधारा वाहू लागल्या. त्यांनी त्वरेनं विचारले, “कलशाभिषेकाच्या विधीचा हा भयंकर अर्थ तुम्हाला कोणी सांगितला?”

SambhajiRaje DilerKhan Patra
Chhatrapati Sambhaji Maharaj

दिलेरखान कडून शंभूराजेंना दोस्तीचा खलिता

दिलेरखान कडून आलेल्या खलित्याच्या वाचनाबरोबर महालात एक अस्वस्थ सन्नाटा पसरला. खलित्याच्या जबाबासाठी दिलेरचे दूत महालाबाहेर खोळंबून होते. दिवशीची दुपार झाली.

शृंगारपुरी अश्वदौलत
Chhatrapati Sambhaji Maharaj

शृंगारपूर ला लाभलेले नवं अश्वदौलत

शृंगारपूर चा सुपाने पडणारा पाऊस असा धुवांधार होता, कि चार हातांवरचा मनुष्य उघड्या डोळ्यांना दिसायचा नाही. अशाप्रकारे शंभूराजांनी शृंगारपुरात नवं अश्वदळ उभे केले

Chhatrapati Sambhaji Maharaj

संभाजी महाराज आणि कवी कलश – मैत्री असावी तर या दोघांसारखी

कवी कलश हे शंभू राजांचे दोस्त, गुरु, दिवाण आणि दिवाने सारे काही होते. संभाजीराजांच्या दिलामध्ये आणि दरबारामध्ये त्यांना एक आगळे स्थान होते.

Shambhu Janm
Chhatrapati Sambhaji Maharaj

छत्रपती संभाजी महाराज: महातेजस्वी, पराक्रमी, नीतिमान राजे

महातेजस्वी, पराक्रमी, नीतिमान राजे.
१४ मे इ. स. १६५७, स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचा किल्ले पुरंदर वर जन्म. यांनी आपल्या कर्तृत्वाने व

छत्रपती संभाजी महाराज
Chhatrapati Sambhaji Maharaj

ढाल-तलवारीच्या पलीकडचे ‘छत्रपती संभाजी महाराज’

छत्रपती संभाजी महाराज – “इतिहास हा भविष्याचा आरसा असतो, या आरशाकडे तुम्ही ज्या नजरेने पाहता त्यानुसारच तुमची प्रतिमा मिळत असते, इतिहासाकडे पाहण्याची नजरच

Ramshej Fort
Chhatrapati Sambhaji Maharaj

रामशेज किल्ला: किल्ला तेवढाच त्याचा इतिहास महान

रामशेज किल्ला हा नाशिक शहराच्या उत्तरला १४ कि.मी. अंतरावर आहे. नाशिकजवळच्या दिंडोरी पासून हा १० मैलाच्या अंतरावर आहे. रामशेज किल्ला किल्ला तेवढाच त्याचा इतिहास

Shiv Shambhu
Chhatrapati Sambhaji Maharaj

कर्नाटक मोहीम का स्वराज्याचे विभाजन?

कर्नाटक मोहीम: राज्याभिषेकानंतर प्रथमच शिवाजी राजे बाहेर पडणार होते .आपल्या कर्नाटकाच्या मोहिमे ची त्यांनी जोरदार तयारी चालवली होती.

छत्रपती संभाजी महाराज
Chhatrapati Sambhaji Maharaj

शंभूराजे – जगातील पहिले बालसाहित्यिक

जगातील पहिले बालसाहित्यिक – छत्रपती संभाजी महाराज यांना जगातील पहिले बालसाहित्य मानले जातात. वयाच्या १ o व्या वर्षापर्यंत संभाजी बुद्धभूषणम (संस्कृत),

shivaji maharaj
Chhatrapati Shivaji Maharaj

आग्र्याहून सुटका स्मृतिदिन…राजगड

आग्र्याहून सुटका हा शिवाजी महाराज यांच्या कारकीर्दीतला एक अत्यंत महत्त्वाचा आणि थरारक प्रसंग आहेच ,अशी घटना की जिने हिंदुस्थानच्या इतिहासालाच वळण लावले.