संभाजी महाराज
Chhatrapati Sambhaji Maharaj

मुघली फौजेत शंभूराजे बैचेन…

शंभूराजे बैचेन – शंभूराजा हा बुद्धीने अतिशय तल्लख आहे. तेव्हा त्याचा राग शांत करण्यासाठी काही ठोस पावले उचलायला हवीत असा विचार दिलेरखानाने केला.

Bhupalgad
Chhatrapati Sambhaji Maharaj

भूपाळगड : सातशे मराठे सैनिक थोटं

भूपाळगड -बहादूरगडावरून भूपाळगडाच्या मोहिमेची सूत्रे वेगाने हलवली जात होती. शंभूराजे चिंताग्रस्त आपल्या महालात बसून होते. एक तर या मोहिमेबाबत दिलेरखानाने कोणतीही

बहादूरगडाचे दार
Chhatrapati Sambhaji Maharaj

शंभुराजे बहादूरगडावर…

शंभुराजे बहादूरगडावर – सह्याद्रीच्या छावा मोगलाईचे रान तुडवत वेगाने पुढे धावत होता. त्याच्या सोबत असलेली मुसलमानी पथके बडा हैदोसदुल्ला करत जोराची दौड करत होती.

शंभूराजे-दिलेरखान
Chhatrapati Sambhaji Maharaj

सह्याद्रीचा छावा मोगलांच्या रानात…

सह्याद्रीचा छावा – एके सकाळी अचूक वेळ साधून येसूबाई शंभूराजेंच्या पुढे आल्या. आणि अत्यंत नम्र होऊन त्या बोलल्या, संयम पाळा, संघर्ष टाळा.

जिवाशिवाची पुनर्भेट
Chhatrapati Sambhaji Maharaj

पावणेदोन वर्षानंतर शंभूराजे आणि आबासाहेबांची भेट होणार का?

आबासाहेबांची भेट – सुमारे पावणेदोन वर्षानंतर आबासाहेब कर्नाटकाची मोहीम फत्ते करून पन्हाळगडावर परतणार होते. चारच दिवसांमागे त्यांच्या आगमनाचे वृत्त युवराज आणि

शेतकऱ्यांना दिला शंभूराजांनी न्याय
Chhatrapati Sambhaji Maharaj

शेतकऱ्यांना दिला शंभूराजांनी न्याय, पण…?

शेतकऱ्यांना दिला शंभूराजांनी न्याय. युवराज-युवराज्ञीना घेऊन पालख्या संगमेश्वराच्या नावडी काठावर येऊन उतरल्या होत्या. शंभूराजे दूरवर पसरलेल्या चिंचोळ्या खाडीतील

Sambhaji Maharaj
Chhatrapati Sambhaji Maharaj

कलशाभिषेक: अशुभ गोष्टींसाठी केलेली शांती

कलशाभिषेक – शंभूराजांच्या डोळ्यातून घळघळ अश्रूधारा वाहू लागल्या. त्यांनी त्वरेनं विचारले, “कलशाभिषेकाच्या विधीचा हा भयंकर अर्थ तुम्हाला कोणी सांगितला?”

SambhajiRaje DilerKhan Patra
Chhatrapati Sambhaji Maharaj

दिलेरखान कडून शंभूराजेंना दोस्तीचा खलिता

दिलेरखान कडून आलेल्या खलित्याच्या वाचनाबरोबर महालात एक अस्वस्थ सन्नाटा पसरला. खलित्याच्या जबाबासाठी दिलेरचे दूत महालाबाहेर खोळंबून होते. दिवशीची दुपार झाली.

शृंगारपुरी अश्वदौलत
Chhatrapati Sambhaji Maharaj

शृंगारपूर ला लाभलेले नवं अश्वदौलत

शृंगारपूर चा सुपाने पडणारा पाऊस असा धुवांधार होता, कि चार हातांवरचा मनुष्य उघड्या डोळ्यांना दिसायचा नाही. अशाप्रकारे शंभूराजांनी शृंगारपुरात नवं अश्वदळ उभे केले