कर्नाटक मोहीम का स्वराज्याचे विभाजन?
कर्नाटक मोहीम: राज्याभिषेकानंतर प्रथमच शिवाजी राजे बाहेर पडणार होते .आपल्या कर्नाटकाच्या मोहिमे ची त्यांनी जोरदार तयारी चालवली होती.
An Invincible Warrior
कर्नाटक मोहीम: राज्याभिषेकानंतर प्रथमच शिवाजी राजे बाहेर पडणार होते .आपल्या कर्नाटकाच्या मोहिमे ची त्यांनी जोरदार तयारी चालवली होती.
जगातील पहिले बालसाहित्यिक – छत्रपती संभाजी महाराज यांना जगातील पहिले बालसाहित्य मानले जातात. वयाच्या १ o व्या वर्षापर्यंत संभाजी बुद्धभूषणम (संस्कृत),
आग्र्याहून सुटका हा शिवाजी महाराज यांच्या कारकीर्दीतला एक अत्यंत महत्त्वाचा आणि थरारक प्रसंग आहेच ,अशी घटना की जिने हिंदुस्थानच्या इतिहासालाच वळण लावले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात नौदल इतकी जोरदार होती की, मराठ्यांपैकी ब्रिटिश, पोर्तुगीज आणि डच लोकांविरुद्ध मराठ्यांच्या सैन्याने जोर धरला.
पन्हाळा स्वराज्यात सामील – २८ नोव्हेंबर १६५९, अफझल खानाच्या वधानंतर केवळ १८ दिवसांत शिवाजी महाराजांनी पन्हाळासहित वाई ते कोल्हापूरपर्यंतचा मुलुख स्वराज्यात
पितपुत्र दोघेही ताततुटीच्या कल्पनेने हवालदिल दिसू लागले. शंभूराजांनी आपली रुखरुख व्यक्त केली, “आबासाहेब, आमचं तकदिरच फिरलं आहे म्हणायचं.