Sambhaji Maharaj Diler Khan
Chhatrapati Sambhaji Maharaj

शंभुराजे मोघलांच्या छावणी मधून स्वराज्यात परतणार का?

शंभुराजे मोघलांच्या छावणी – शंभूराजे बाहेर झेप घ्यायची संधी शोधत होते. पण अहोरात्र दिलेरखान त्यांच्या अवतीभवती रिंगण काढत होता.

दोस्तीचा हात
Chhatrapati Sambhaji Maharaj

स्वराज्यात परत या… शंभुराजांना महाराजांचा खलिता

शंभुराजांना महाराजांचा खलिता – एके रात्री एका गुप्तहेराची पावले शंभूराजांच्या गोटाबाहेर वाजली. रायगडाहून नानाविधी सोंगे घेत तो हेर लाखमोलाचे पत्र घेऊन

संभाजी महाराज
Chhatrapati Sambhaji Maharaj

मुघली फौजेत शंभूराजे बैचेन…

शंभूराजे बैचेन – शंभूराजा हा बुद्धीने अतिशय तल्लख आहे. तेव्हा त्याचा राग शांत करण्यासाठी काही ठोस पावले उचलायला हवीत असा विचार दिलेरखानाने केला.

Bhupalgad
Chhatrapati Sambhaji Maharaj

भूपाळगड : सातशे मराठे सैनिक थोटं

भूपाळगड -बहादूरगडावरून भूपाळगडाच्या मोहिमेची सूत्रे वेगाने हलवली जात होती. शंभूराजे चिंताग्रस्त आपल्या महालात बसून होते. एक तर या मोहिमेबाबत दिलेरखानाने कोणतीही

बहादूरगडाचे दार
Chhatrapati Sambhaji Maharaj

शंभुराजे बहादूरगडावर…

शंभुराजे बहादूरगडावर – सह्याद्रीच्या छावा मोगलाईचे रान तुडवत वेगाने पुढे धावत होता. त्याच्या सोबत असलेली मुसलमानी पथके बडा हैदोसदुल्ला करत जोराची दौड करत होती.

शंभूराजे-दिलेरखान
Chhatrapati Sambhaji Maharaj

सह्याद्रीचा छावा मोगलांच्या रानात…

सह्याद्रीचा छावा – एके सकाळी अचूक वेळ साधून येसूबाई शंभूराजेंच्या पुढे आल्या. आणि अत्यंत नम्र होऊन त्या बोलल्या, संयम पाळा, संघर्ष टाळा.

जिवाशिवाची पुनर्भेट
Chhatrapati Sambhaji Maharaj

पावणेदोन वर्षानंतर शंभूराजे आणि आबासाहेबांची भेट होणार का?

आबासाहेबांची भेट – सुमारे पावणेदोन वर्षानंतर आबासाहेब कर्नाटकाची मोहीम फत्ते करून पन्हाळगडावर परतणार होते. चारच दिवसांमागे त्यांच्या आगमनाचे वृत्त युवराज आणि

शेतकऱ्यांना दिला शंभूराजांनी न्याय
Chhatrapati Sambhaji Maharaj

शेतकऱ्यांना दिला शंभूराजांनी न्याय, पण…?

शेतकऱ्यांना दिला शंभूराजांनी न्याय. युवराज-युवराज्ञीना घेऊन पालख्या संगमेश्वराच्या नावडी काठावर येऊन उतरल्या होत्या. शंभूराजे दूरवर पसरलेल्या चिंचोळ्या खाडीतील

Ramshej Fort
Chhatrapati Sambhaji Maharaj

रामशेज किल्ला: किल्ला तेवढाच त्याचा इतिहास महान

रामशेज किल्ला हा नाशिक शहराच्या उत्तरला १४ कि.मी. अंतरावर आहे. नाशिकजवळच्या दिंडोरी पासून हा १० मैलाच्या अंतरावर आहे. रामशेज किल्ला किल्ला तेवढाच त्याचा इतिहास